Cabinet Briefing.#Maharashtra #Mumbai https://t.co/9Fa15zmhC1
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 16, 2022
शनिवार दि. १६ जुलै २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात
• औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय
• उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय
• नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय
• एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता. तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार.